स्वामी दयानंद सरस्वती व आर्य समाज ( swami Dayanand sarswati v arya samaj )

 स्वामी दयानंद सरस्वती व आर्य समाज (१८२४-१८८३)

  •  जन्म : १२ फेब्रुवारी १८२४, टंकारा (गुजरात, काठेवाड), मूळ नाव : मूळशंकर करसनदास तिवारी 
  • १० एप्रिल १८७५ : मुंबई येथे आर्य समाजाची स्थापना केली. (मुख्यालय : दिल्ली)
  • १८७७ : लाहोर येथे आर्य समाजाची शाखा स्थापन केली.
  • स्वामी दयानंद सरस्वती यांचे ग्रंथ :१) सत्यार्थप्रकाश (१८७५), २) संस्कारविधी, ३) पंचमहायज्ञविधी, ४) गोकरुणानिधी
  • 'सत्यार्थप्रकाश' हा सर्व धर्मांचा तुलनात्मक अभ्यास साधणारा ग्रंथ संस्कृत व हिंदी भाषेत प्रकाशित.
  • आर्य समाजाचे तत्त्वज्ञान : वेद हेच हिंदूंचे खरे धर्मग्रंथ आहेत.
  • परमेश्वराच्या शुध्द स्वरूपाचे ज्ञान वेदात असून वेदाध्ययन हे प्रत्येक हिंदूमात्राचे कर्तव्य आहे.
  • स्वामी दयानंदांनी आपल्या धर्माबांधवांना 'वेदांकडे परत चला' हा आदेश दिला.


Post a Comment

0 Comments